निरोप..स्वागत

जसा ओलांडला काल
तसा जाईल आजही
नाही उद्याची प्रतीक्षा
तो येईलही जाईलही


आता संपतच आलय वर्ष म्हणल्यावर द्यायचा त्याला निरोप, नाहितरी दुसरं काय हातात असतं आपल्या? वेळेला बांधु शकत नाही आपण केवढं मोठी गोष्ट आहे खरच. असं झालं असतं तर? कित्येक क्षण तसेच थांबवून ठेवले असते आपण पुढे गेलोच नसतो त्या क्षणाच्या. पण मग आज बघायला नसताच मिळाला! मजाच ना खरच तसं झालं असत तर.

वर्ष बदलतात महिने बदलतात पण आपण किती बदलेले असतो?
फार फरक पडलेला नसतो आपल्यामधे लिहिताना तारिख वार आणि उलटलेला काळ लक्षात ठेवायला बरं म्हणुन

3 comments:

trupz said...

hi tai

Happy new year ...
ajun majha blog 'mee vachte hya section madhye kaa nahi??' :(

cheers
Trupti

Anonymous said...

blog chaan aahe, asaach ek blog jarur wach 'aayushyacha mahotsav'

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.