असे वाटलेले आता; काही काही सुचणार नाही...

बरेच दिवस झाले ही एवढी एक ओळ आणि त्या ओळीच्या पाठीवर ओघवतीच आलेली अजून एक ओळ...एक श्वास ओलांडला अन  सांडलीही शाई!!

गम्मत आहे ना? अरे इथे स्पष्ट जाणवतय; आता आपण लिहिणार नाही आहोत; यापुढे, जमणार नाहिये आपल्याला लिहायला. पण मन मात्र दिलासा देतंय नाही नाही असं होणार नाहिये अजिबात बघ दोन ओळी सुचल्याच की नाही. सुचत राहील पुढेही.

मग इथे जर माझं मला जाणवतयं की आता लिखाण पुरे....तर दुसरीकडे मनात उमटलेली ही ओळ  काय सांगते.?

2 comments:

Unknown said...

Keep writing..pls..

Kamini Phadnis Kembhavi said...

he as barychvelaa watat asat aaNi dar velelaa khup aatun jaaNAvata.
paN puDhachyaa kshanalaa kahitaree suchalela asat heedekhil ek vegaleech majjaa.