देठ

चैत्रपालवी किंवा श्रावणसरी नाहीच व्ह्यायचंय,
शिशिरात होते ना पानझड पानझडीत गळणार पान,
त्या पानाबरोबर गळून पडणार देठ,
तेवढंच व्हायचय मला........
कारण जाता तरी येईल कमीत कमी त्याच पानाबरोबर
मला

No comments: